Prithviraj Chavan
-
उत्तर महाराष्ट्र
गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा : मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यावरून पृथ्वीराज चव्हाण आक्रमक
मुंबई | जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
चांद्रयान 3 यशानंतर अंतरिक्ष आयोगाचे सदस्य राहिलेले आ. पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया…
-विशाल वामनराव पाटील अंतरिक्ष आयोगाचे सदस्य राहिलेले व इस्रोचे काम जवळून पाहिलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज…
Read More » -
ताज्या बातम्या
भाजपने ओबीसी समाजाचे आरक्षण घालवले : आ. पृथ्वीराज चव्हाण
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी राज्यातील भाजप सरकारने एकही प्रश्न सोडवला नाही. तीन वर्षात सात राज्यात विविध प्रकारची भीती दाखवून…
Read More » -
ताज्या बातम्या
राज्यातील सरकारची सत्ता गद्दारी, फितुरी आणि पाठीत खंजीर खुपसून : आ. पृथ्वीराज चव्हाण
सातारा । ‘राज्यातील सध्याचे सरकारने गद्दारी, फितुरी करुन आणि पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड चीड…
Read More » -
कृषी
माण व खटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना चारा छावण्या तात्काळ सुरु कराव्यात : आ. पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
कराड | सातारा जिल्ह्यातील माण व खटाव तालुक्यातील बहुतांश भागामध्ये कमी पाऊस पडल्यामुळे तिथे दुष्काळजन्य परिस्थिती उदभवली आहे. या गावांमध्ये जनावरांना…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
भाजपाची शरद पवारांना केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर : बड्या नेत्याचा गाैप्यस्फोट
हॅलो न्यूज। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची भेटीमुळे राजकारण चांगलेच तापलेलं असताना आता काॅंग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री…
Read More » -
कोल्हापूर
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी : लोकसभा मतदार संघ काॅंग्रेसलाच पाहिजे
कोल्हापूर | गेली 20-25 वर्षे कोल्हापूर जिल्ह्यात काॅंग्रेसच्या मदतीने झालेले दोन्ही खासदार पक्षासोबत गेले. लोकसभा निवडणुकीच्या मतपत्रिकेवरून काँग्रेसचा हात गायब…
Read More » -
ताज्या बातम्या
नवाब मलिकांना जामीन देण्यामागे राजकारण : आ. पृथ्वीराज चव्हाण यांना संशय
कराड | नवाब मालिकांना जामीन देण्यामागे राजकारण असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. तर नवाब मालिकांवर राजकीय दबाव आणून भूमिका…
Read More » -
कृषी
अखेर रणजितसिंह देशमुखांच्या लढ्याला यश : प्रलंबित साडेपाच कोटीचे अनुदान मंजूर
सातारा | खटाव, माण तालुक्यांत 2018 मध्ये जनावरांच्या चारा छावण्या दुष्काळात उभारल्या होत्या. त्याचे अनुदान रखडल्याने शासनाकडे रणजितसिंह देशमुख यांनी…
Read More » -
ताज्या बातम्या
आ. पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप : तासवडे येथे रस्त्याच्या दर्जाप्रमाणे 40 टक्के ऐवजी 75 टक्के टोलवसुली
कराड | अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सातारा ते कागल महामार्गावर तासवडे व किणी येथे बेकायदा टोल वसुली होत असल्याच्या प्रश्नावर माजी…
Read More »